संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून उलगडणारे आधुनिक अर्थशास्त्र

तुकारामांचे संपूर्ण जीवन साधेपणाचे होते. साधेपणा म्हणजे कमीपणा नव्हे; उलट तो विचारांची स्पष्टता, मनाची स्थिरता आणि खर्चातील शिस्त आहे. साधी जीवनशैली भावनिक खर्च कमी करते,…
Read More

७ चक्रे म्हणजे काय, आणि ७ चक्र हीलिंगचे काय फायदे आहेत?

या सात चक्रांचे रेकी किंवा इतर ऊर्जात्मक पद्धतींनी नियमित हिलिंग केल्यास शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. चक्रांचे संतुलन राखल्याने जीवनात स्थैर्य, सकारात्मकता…
Read More

सम्राट अशोक आणि त्याचे बौद्ध धर्मांतर

अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला हे सांगताना तो त्या अगोदर कोणता धर्म पाळत असे हे मात्र सांगितले जात नाही. अनेकांचा असा समज होवू शकतो की त्याने…
Read More

पुरोगाम्यांना नावडे हिंदू धर्म, पण आवडे बौद्ध धर्म!

भारतातील या तथाकथित पुरोगाम्यांमध्ये हिंदू पुरोगाम्यांची संख्या आणि प्रमाण हे सर्वात जास्त आहे. यांचे मुख्य लक्षण म्हणजे हे हिंदू धर्मावर सातत्याने टीका करत असतात. यांची…
Read More
Belrise Industries Shrikant Badve

छोटी सुरवात मोठी झेप: श्रीकांत बडवे यांचा आश्चर्यकारक औद्योगिक प्रवास

श्रीकांत बडवे यांचा हा प्रवास एक प्रेरणादायी उदाहरण आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या तरुणाने, मेहनत, धैर्य आणि दूरदृष्टीच्या जोरावर कसं औद्योगिक साम्राज्य उभारता येतं, हे त्यांनी…
Read More
शैव-जैन संघर्ष

शैव-जैन संघर्ष: मदुराईचे हत्याकांड

सातव्या शतकात तमिळनाडूच्या राजकीय, आर्थिक आणि सांकृतिक क्षेत्रात जैन धर्माचे वर्चस्व स्थापित झाले होते. याच शतकातील शैव राजा कून पांडियन याने शैव धर्माचा त्याग करून…
Read More
धर्मांतर

धर्मांतर: वेगळा धर्म स्वीकारायचा(च) असेल तर……..

धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तसेच आपण केवळ एखाद्या समाजात जन्मलो म्हणून त्या समाजाचा धर्म आपणास चिकटवून घेणे हे चुकीचे…
Read More

ग्रीक आणि भारतीय: ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम!

मौर्य काळापर्यंत तरी गौतम बुद्धाच्या मानवी प्रतिमा बनवल्या जात नसत. चैत्य आणि बोधी वृक्ष हीच बुद्धाची प्रतिके मानून त्यांची पूजा केली जात असे. पण पश्चिमोत्तर…
Read More