मातंगांनी जैनच का व्हायला पाहिजे? बौद्ध का नको?

जैन समाजातून किंवा मातंग समाजातून आम्हाला विरोध झालेला नाही. उलट अनेक ठिकाणी उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही नवबौद्ध अर्थात महार समाजातील कार्यकर्ते आमच्या भूमिकेला…
Read More

अण्णा भाऊ साठे: मराठी साहित्यातील ध्रुवतारा

त्यांच्या साहित्यात जसे विष्णूपंत कुलकर्णी वावरताना दिसून येतात, तसाच स्मशानात सोनं शोधणारा भीमा भटकताना दिसून येतो. दुष्काळात गोरगरीब अन्नासाठी तडफडत असताना धान्याचा साठा करून माणूसपण…
Read More