व्रात्य कोण होते?

संजय सोनवणी व्रात्य कोण होते? जरी व्रात्यांचा उल्लेख ऋग्वेदात कोठेही नसला तरी सुरुवातीच्या काळात ते ज्या व्यक्तींना भेटले त्यांचा उल्लेख यती, मुनी आणि केशी असा…
Read More

जैनांचे मराठी भाषेतील योगदान

अतिशय सुबोध आणि रसाळ शैलीत सोनवणी यांनी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या जैनांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा व ती लिहिणाऱ्या लेखकांचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या लेखनातून…
Read More

ईश्वर आहे कि नाही? God Existence

मानवी मानसिकता सबल करण्यात ईश्वराविषयकची संकल्पना उपयुक्त ठरली आहे. धर्मांधांनी, ईश्वर संकल्पनेचा स्वार्थासाठी उपयोग करून घेत लोकांचे शोषण करणारे व करू दिले जाणारे हे निश्चितच…
Read More

रामराज्य आणि महात्मा गांधी

गांधीजींचे रामराज्य केवळ प्रादेशिक अथवा एखाद्या राष्ट्रापुरते सीमित नव्हते तर त्याला वैश्विकतेचे परिमाण होते. रामराज्य हे त्यांच्या मते पाश्चात्य राजकीय धारांचे अनुकरण नव्हे तर शुद्ध…
Read More

रामायण: रामकथेचे विश्लेषण

वाल्मिकीला परंपरेने आदिकवी मानले आहे. पण रामकथा ही रामायण लिहिण्यापूर्वीच वीरगीत अथवा पोवाड्याच्या रूपाने भारतात लोकप्रिय होती. वाल्मिकीने रामायण लिहिण्यापूर्वीच पहिल्या शतकात विमल सुरी यांनी…
Read More

मराठी भाषेचे प्राचीनत्व! Marathi Language

संजय सोनवणी मराठी भाषेचे प्राचीनत्व लिखित पुराव्यांनुसार मराठी भाषेचा इतिहास किमान २२०० वर्ष जुना जातो. प्राचीन महाराष्ट्री प्राकृताचीच विकसित होत आलेली अवस्था म्हणजे आजची आपण…
Read More

श्रीमंत व्हा ! पण चांगल्या मार्गाने …..

अधिक व्याजाच्या आमिषाला बळी पडून असंख्य लोक आपले पैसे शेवटी गमावत असतात. खरे तर त्यांचे फसवणूक करणारा जेवढा अपराधी तेवढेच अपराधी हे अधिक व्याज किंवा…
Read More

Angvijja: कुशाणकालीन प्राकृत ग्रंथ अंगविज्जा

त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. काही लोक…
Read More

अज्ञानवाद्यांचे अजब तत्वज्ञान! | भारतीय तत्वज्ञान

हा अज्ञानवाद मांडायलाही ज्ञानाची गरज होती हेही मान्य करावे लागेल. पण आम्ही त्याही ज्ञानाशिवायच अज्ञानवादाची कास धरली ती धरलीच! कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही…
Read More

Globalization: जागतिकीकरण: नव्या जगाची आव्हाने कशी पेलणार ?

आजचा काळ जागतिकीकरणाचा आहे. पण जेंव्हा आपण आपली समाजरचना आणि जागतिकीकरणाचा विचार करतो तेंव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. महत्वाचे प्रश्न म्हणजे जागतिकीकरणाला अनुकुल अशी आमची…
Read More