शैव-जैन संघर्ष

शैव-जैन संघर्ष: मदुराईचे हत्याकांड

सातव्या शतकात तमिळनाडूच्या राजकीय, आर्थिक आणि सांकृतिक क्षेत्रात जैन धर्माचे वर्चस्व स्थापित झाले होते. याच शतकातील शैव राजा कून पांडियन याने शैव धर्माचा त्याग करून…
Read More

ग्रीक आणि भारतीय: ग्रीकांचा भारतीय संस्कृतीवर परिणाम!

मौर्य काळापर्यंत तरी गौतम बुद्धाच्या मानवी प्रतिमा बनवल्या जात नसत. चैत्य आणि बोधी वृक्ष हीच बुद्धाची प्रतिके मानून त्यांची पूजा केली जात असे. पण पश्चिमोत्तर…
Read More
समडोळीचा वग्यानी वाडा

समडोळीचा वग्यानी वाडा: एक ऐतिहासिक ठेवा

समडोळी हे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील एक शांत, पण ऐतिहासिक अंगाने समृद्ध गाव. या गावात गेल्या काही वर्षांत एक घटना घडली आहे – जी केवळ…
Read More
राजपूत राठोड जोधपुर

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ

मराठा समाजात शहाण्णव कुळ्या आहेत हे आपणाला माहीत आहेच. त्यापैकी कांही कुळ्यांचे मूळ राजस्थानात आहे असे मानले जाते. हे कांही प्रमाणात खरे असले तरी प्रत्यक्षात…
Read More
विजयदुर्ग किल्ला शिलाहार राजा भोज

शिलाहार राजा भोज (दुसरा) आणि त्याने बांधलेले किल्ले

राजा भोज (दुसरा) याने 1175 ते 1212 या काळात राज्य केले. तो महापराक्रमी आणि धार्मिक होता. त्याने एकूण 15 किल्ले बांधले. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे असलेले…
Read More
संजय सोनवणी

संजय सोनवणी: लेखक, इतिहास संशोधक, वक्ता

इतिहास हा त्यांचा अतिशय आवडीचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्याचं इतिहास संशोधन केवळ एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी, काळाशी, प्रांताशी अथवा विषयाशी संबंधित नाही. त्यांनी जगातील…
Read More
भोरडी येथी राममंदिराच्या शिलाहारकालीन चौकट

वीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास

आम्ही सगळेजण देवळाच्या उलट्या दिशेने निघालो. तेथील झाडीत अनेक शिल्पे पडलेली होती. त्यातील बहुतेक शिल्पे म्हणजे वीरगळ, म्हणजे लढाईच्या वेळी शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणासाठी कोरलेल्या…
Read More

व्रात्य कोण होते?

संजय सोनवणी व्रात्य कोण होते? जरी व्रात्यांचा उल्लेख ऋग्वेदात कोठेही नसला तरी सुरुवातीच्या काळात ते ज्या व्यक्तींना भेटले त्यांचा उल्लेख यती, मुनी आणि केशी असा…
Read More