व्रात्य कोण होते?

संजय सोनवणी व्रात्य कोण होते? जरी व्रात्यांचा उल्लेख ऋग्वेदात कोठेही नसला तरी सुरुवातीच्या काळात ते ज्या व्यक्तींना भेटले त्यांचा उल्लेख यती, मुनी आणि केशी असा…
Read More

जैनांचे मराठी भाषेतील योगदान

अतिशय सुबोध आणि रसाळ शैलीत सोनवणी यांनी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या जैनांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा व ती लिहिणाऱ्या लेखकांचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या लेखनातून…
Read More

Marathi Story: 1857 ची बंडखोर दिशा

पुढे 1858 च्या जानेवारीत बंडखोरांच्यापैकी कांही जणांनी समरसिंगाशी दगाबाजी केली आणि त्याला पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. त्याच काळात इंग्रजांनी आमच्या संस्थानावर परत हल्ला केला. आम्ही…
Read More

Marathi Story: राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन

एका  रात्री पहाटेच्या सुमारास मला एक विचित्र स्वप्न पडलं. भर दुपारी डोक्यावर तळपणारा तेजस्वी सूर्य वेगानं पश्चिमेकडं जावू लागला आणि कांही क्षणातच त्याचा अस्त झाला.…
Read More

Marathi Story: राजकुमारी निर्भया

मग आमची भेट झाली. सीमेवरील एका नगरीतील विश्राम गृहात. मी त्या राजकुमारास सांगितले, ‘मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. पण माझ्या कांही अटी आहेत. त्या…
Read More

Rebirth : दिशाच्या वागण्यामागील रहस्य

‘लाजवंती बाई, मला सांगा जोरावर सिंह राठोड यांचे गाव कोणते होते?’ ‘जैसेलमेर..राजस्थान’ ‘आणि तुझे? ‘बाडमेर..राजस्थान… तुम्ही खात्री करून घेण्यासाठी इतके प्रश्न विचारात आहात ना? पण…
Read More

मराठी भाषेचे प्राचीनत्व! Marathi Language

संजय सोनवणी मराठी भाषेचे प्राचीनत्व लिखित पुराव्यांनुसार मराठी भाषेचा इतिहास किमान २२०० वर्ष जुना जातो. प्राचीन महाराष्ट्री प्राकृताचीच विकसित होत आलेली अवस्था म्हणजे आजची आपण…
Read More

Angvijja: कुशाणकालीन प्राकृत ग्रंथ अंगविज्जा

त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. काही लोक…
Read More

अज्ञानवाद्यांचे अजब तत्वज्ञान! | भारतीय तत्वज्ञान

हा अज्ञानवाद मांडायलाही ज्ञानाची गरज होती हेही मान्य करावे लागेल. पण आम्ही त्याही ज्ञानाशिवायच अज्ञानवादाची कास धरली ती धरलीच! कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही…
Read More

भारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास

या इतिहासावरून असे दिसून येते की मनुस्मृतीतील सिंधुबंदी भारतीयांनी झुगारून दिली होती, किंवा तिचे पालन ठराविक वर्गच करत होता. तसेच या इतिहासामुळे भारताने कधी कुणावर…
Read More