नव्या सामाजिक क्रांतीची गरज – आता विचार नव्हे, कृती हवी!
आपण कितीही प्रगतीची भाषा बोलत असलो, तरी जर आपल्या मुलींना जगायला योग्य वातावरण, आदर आणि स्वातंत्र्य मिळत नसेल, तर तो समाज कधीही खरा प्रगत मानला…
समडोळीचा वग्यानी वाडा: एक ऐतिहासिक ठेवा
समडोळी हे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील एक शांत, पण ऐतिहासिक अंगाने समृद्ध गाव. या गावात गेल्या काही वर्षांत एक घटना घडली आहे – जी केवळ…
असे आहेत शांतीदूत संजय नहार!
त्यांनी केलेली समाजसेवेच्या विविध क्षेत्रातीएल कामेच एवढी अचाट आहेत की एकाच माणसाने ही कामे केली यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. आजच्या मनुष्य-विध्वंसक वातावरणात असा मानवतेचा…
लघुकथा | सुदीपच्या लग्नाचा प्लॅन
तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं रूप सर्वच त्याला आवडलं होतं. सुनिता जवळपास नसताना एकदा तो आईला लाजत लाजत आणि लाडीगोडी लावत म्हणाला, “आई, सुनिता मला…
पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह यांचे सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातले योगदान
डॉ. विजयकुमार शाह यांनी व्यसनमुक्ती, लोकसंख्या नियंत्रण, पर्यावरण संरक्षण, आणि साक्षरता अभियानांना प्रोत्साहन दिले आहे. राष्ट्रीय एकता आणि सांप्रदायिक सौहार्द वाढविण्यासाठी त्यांनी अनेक रॅली, मॅरेथॉन,…
मराठी माणूस म्हणजे नेमका कोण रे भाऊ?
या मराठीवादातील आणखी एक मेख म्हणजे येथेही वर्णव्यवस्था आणि जातीय उतरंड आहे. कांही लोक स्वत:ला जरा 'जास्तच मराठी' समजतात आणि इतरांना हलक्या प्रतीचे मराठी समजतात,…
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
मराठा समाजात शहाण्णव कुळ्या आहेत हे आपणाला माहीत आहेच. त्यापैकी कांही कुळ्यांचे मूळ राजस्थानात आहे असे मानले जाते. हे कांही प्रमाणात खरे असले तरी प्रत्यक्षात…
शिलाहार राजा भोज (दुसरा) आणि त्याने बांधलेले किल्ले
राजा भोज (दुसरा) याने 1175 ते 1212 या काळात राज्य केले. तो महापराक्रमी आणि धार्मिक होता. त्याने एकूण 15 किल्ले बांधले. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे असलेले…
- « Previous Page
- 1
- 2
- 3
- 4
- …
- 14
- Next Page »
